Monday, 13 April 2015

आणिक निर्दालन कंटकांचे

●|| आणिक निर्दालन कंटकांचे ||●

३ एप्रिल २०१५ रोजी जय महाराष्ट्र न्युज चॅनेलवर "शिवरायांच्या विचारांचे खरे शत्रु कोण?" हा कार्यक्रम पाहण्यात आला.अशी चर्चा घडवुन आणल्याबद्दल चॅनेलवाल्यांचे आभार.ही चर्चा YouTube वर सुध्दा चार भागात उपलब्ध आहे.
भाग १ - http://www.youtube.com/watch?v=GEN0NZ9bAiU
भाग २ - http://www.youtube.com/watch?v=mupUf9JkYx8
भाग ३ - http://www.youtube.com/watch?v=Xh-sCxBWaFI
भाग ४ - http://m.youtube.com/watch?v=lnxXUw0HRdw

या चर्चेमुळे शिवरायांच्या विचारांच्या खऱ्या शत्रुंना राग आला आणि त्यांनी त्या रागातुन चर्चेत सहभागी झालेल्या आणि  शिवरायांचे खरे विचार मांडणाऱ्या श्रीमंत कोकाटे,संभाजी भगत आणि संजय सोनवणी यांच्यासोबतच चॅनेलचे संपादक विलास सोनवणे यांच्याबद्दल सोशल मिडीयातुन पालीसारखी विषारी गरळ ओकायला सुरुवात केली.आपले निराधार मुद्दे समोरच्याने खोडुन काढले की त्याला जातीवादी,धर्मात फुट पाडणारा,वैचारिक सुंता झालेला ठरवणे,इस्लामचे पाय पाय चाटतात,अफजलखान यांचा Official बाप वगैरे अशी शेलकी ब्राह्मणी विशेषणे लावणे याशिवाय यांना काही जमतच नसावे.हाच यांचा "ism-इझम" असावा.कदाचित कोणत्यातरी भयग्रस्त आणि भटग्रस्त मानसिकतेत जगण्यातच यांनी धन्यता मानली असावी.असो...

या चर्चेत मतिमंद गतिमंद धर्मांध १बोट्याने व त्याच्या विष्ठेवर जगणाऱ्या जंतुंनी सोशल मिडीयावर काही टिमक्या वाजवल्या आहेत.या कंटकांच्या बिनबुडाच्या मुद्द्यांचे निर्दालन..

● कंटक - मिलिंद भाऊ एकबोटेंनी अगदी आक्रामक पने हिंदुत्व हा मुद्दा स्पष्ट मांडत त्यांनी आपले विचार ठोक पने मांडून कोकाटे च्या थोबाडीत वैचारिक चर्चे तुन मारली आहे.
★ निर्दालन - चर्चेदरम्यान ततपप करणाऱ्या १बोटेने कोणताच मुद्दा स्पष्टपणे न मांडता ब.मो.पुरंदरेने खरडलेला खोटा इतिहास वाचुन त्याचे मंदबुध्दीने आकलन करुन मांडला.चर्चा चालु असताना कोकाटे,भगत,सोनवणी यांनी मांडलेले मुद्दे व सोनवणेंनी विचारलेले खुलासे पाहुन १बोटेचा चेहरा थोबाडीत मारल्यासारखा दिसत होता.

● कंटक - कोकाटे आणि सोनावणे ह्यांच्या वर अजुन ही हसु येतय कारण मदारी मेहतर ची गोष्ट खोटी आहे.मदारी मेहतर या व्यक्तीचा एकाही समकालीन पुराव्या मध्ये काहीच उल्लेख नाही.मदारी मेहतर या नावाचा उल्लेख खूप नंतरच्या साताऱ्यातून प्रसिद्ध झालेल्या एका कागदपत्रात येतो.हा कागद एका मुसलमान कुटुंबाने प्रसिद्ध केला असून त्यात ते स्वत:ला मदारी मेहतरचे वंशज म्हणवतात.या कागदपत्रांमध्ये बऱ्याच प्रमाणात विसंगती असल्यामुळे ही कागदपत्रे अजिबात विस्वसानीय नाही.हा एका कागद सोडला तर एकाही शिवकालीन ऐतिहासिक साधनामध्ये मदारी मेहतर या व्यक्तीचा उल्लेख नाही.या बाबत अधिक माहितीसाठी :- "Shivaji His Life and Times"- Author:-Gajanan Bhaskar Mehendale. पान नं ३३३ वरील तळटीप पहा.
★ निर्दालन - मुस्लिमद्वेषाने व ब्राह्मणप्रेमाने अतिपछाडलेल्या कंटकांनी आपले धार्मिक गंड पोसण्यासाठी आता स्वराज्याची सेवा करणाऱ्या मदारी मेहतर या निष्ठावंत मावळ्याच्या अस्तित्वावरच केवळ तो मुस्लिम होता म्हणुन शंका घ्यायला सुरुवात केली आहे.इतिहास लिहणाऱ्यांनी मदारी मेहतरवर अन्याय केला म्हणुन त्याला आम्ही नाकारायचे का ? मदारी मेहतरचा उल्लेख असणारी कागदपत्रे विश्वसनीय नाहीत तर काय मग जेम्स लेन प्रकरणावेळी "विशिष्ट" भितीने स्वतःच लिहलेल्या शिवचरित्रातील १००० पाने जाळुन नष्ट करणाऱ्या गजा...नन मेहंदळे नावाच्या इसमावर विश्वास ठेवायचा का ?

● कंटक - > शिवाजी महाराजांच्या वडिलांची म्हणजे शहाजी राजे ह्यांची धिंड काधनारा → अफजुल्ल्या
> शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचा कत्तल करणारा → अफजुल्ल्या
> भवानी मातेची मूर्ती तोड़नारा → अफज़ुल्ल्या
> स्वराज्यातल्या आई बहिनी ची आबरू लुटनारा → अफज़ुल्ल्या
एवढं सगळ असताना हा कोकाटे म्हणतो की अफज़ुल्ल्या ला मारल ते फ़क्त राजकीय होत????? धार्मिक किंवा व्ययत्तीक नव्हतं ????
★ निर्दालन - शहाजीराजेंचा दक्षिणेतील राजकारणात प्रभाव वाढु लागल्यामुळे त्यांना पकडुन देण्यासाठी अफजलखानाला मदत करणारा बाजी घोरपडे काय मुस्लिम नव्हता.
१६५४ मध्ये कनकगिरीचा पाळेगार आपखनाच्या बंड मोडुन काढण्यासाठी विजापुरी सैन्याबरोबर शिवरायांचे थोरले बंधु संभाजीराजे गेले.कनकगिरीला वेढा घातला.आक्रमण केले.अफझलखानाने ऐनवेळी मदत न केल्याने संभाजीराजे युद्धात ठार झाले.नंतर शहाजीराजांनी कनकगिरी जिंकले.
आजची भवानीमातेची मुर्ती हजारो वर्ष जुनी असल्याचे वारंवार सांगितले जाते,मग अफजलखानाने ती मुर्ती नष्ट केली हे कसे शक्य आहे ? तसेच अफजलखान विजापुरमार्गे वाईला येताना वाटेत तुळजापुर,पंढरपुर लागते का ? का ती अफजलखानाच्या सैन्यातील हिंदु सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी शिवरायांनीच पसरवलेली अफवा तर नव्हती ना?
स्वराज्यातील आई-बहिणींची अब्रु लुटणारे स्वकीय-परकीय कोणीही असले तरी शिवरायांनी त्याला कडक शासन केले.
अफजलखानाच्या सैन्यात हिंदु सैनिक,सरदार होते तसेच शिवरायांकडेही मुस्लिम सैनिक,सरदार होते.शिवराय स्वराज्य रक्षणासाठी लढले,धर्मरक्षणासाठी नाही.शिवरायांची लढाई धार्मिक नसुन राजकीय होती.एवढे असताना मतिमंद १बोटे आणि त्याचे विष्ठापुत्र शिवरायांच्या स्वराज्य निर्मीतीला धार्मिक चौकटीत का बंदिस्त करु पाहत आहेत ?

काय मतिमंद १बोटे,चड्डीत संडास करणाऱ्या लहान मुलांनासुध्दा तुझ्यापेक्षा जास्त अक्कल असेल.
पण तु असे का बोलतोस ते आम्हाला माहीत आहे.कारण कृष्णा कुलकर्ण्या या तुमच्या Official बापाचाही बाप असणारा अफजुल्ल्या Officially तुमचा आजोबा आहे.म्हणुन बाप कितीही हरामखोर असला तरी त्याचा हरामीपना लपवण्यासाठी आमचे सगळे लक्ष तुम्ही एकट्या अफजुल्याकडेच वळवणारच ना ?

● कंटक - येऊनजाऊन ह्याच घोड़ फ़क्त त्या कृष्णा भास्कर (कुलकर्णी) वर येऊन थांबत ....कुलकर्णी मुद्दाम bracket मधे घेतला कारण समकालीन पुराव्यात कुठेच् अडनावाचा उल्लेख नाहिये !!!! असो,तरी राजे तिथे अफजुल्ल्या ला मारायला गेले होते कृष्णा भास्कर ला नव्हे आणि एवढा मोठा ३२ दातांचा बोकड कापला त्याच्या पुढे एका कॉकरोच ला मारल तर त्याच काय कौतुक एवढं ???
★ निर्दालन - समकालीन पुराव्यात कृष्ण्याचे "कुलकर्णी" हे आडनाव कुणी व का लपवले होते.याचा खुलासा कराल का ?
राजे तिथे अफजलखानालाच मारायला गेले होते.त्यासाठी त्यांनी भेटीच्या प्रात्यक्षिकांचा सरावही केला होता.परंतु कृष्ण्या कुलकर्णीने केलेला हल्ला अनपेक्षित होता.राजांनी ३२ दातांचा अफजल बोकड कापलाच परंतु त्याचवेळी कुलकर्णीसारख्या कॉकरोचच्या हल्ल्यात शिवराय दगावले असते तर ? कुलकर्णी नावाची कितीही किडुक-चिलटे शिवचरित्रापुढे घोंघावु लागली तरी त्यांचा निभाव लागणार नाही,इतके शिवचरित्र प्रचंड आहे.

● कंटक - ह्यांना फ़क्त ब्राह्मण ब्राह्मण करत हिंदू धर्मात जातिवाद करायचा आणि इस्लामचे पाय चाटायचे आहेत....कारण ह्यांची वैचारिक सुनता झाली आहे कधीच !!!!!!
★ निर्दालन - हिंदु धर्मात भटाभामट्यांनी निर्माण केलेल्या जातीवादाची अस्वच्छता दुर करावीच लागणार आहे.याला विरोध करणे म्हणजे हिंदु धर्माचे आरोग्य धोक्यात आणण्यासारखे आहे.छत्रपती शिवरायांच्या पायातच आमचे विश्व असल्यामुळे इस्लामचे पाय चाटण्याचा प्रश्नच नाही आणि ते आमच्या रक्तातही नाही.भारताचा इतिहास याला साक्षी आहे,फायद्यासाठी कुणी धर्म बदलला आणि कुणी कुणाचे पाय चाटले.
बाकी वैचारिक सुंता करण्यात भटाभामट्यांचा हात कोण धरेल ?

● कंटक - नेहमी प्रमाणे कार्यक्रमला वेळ नसल्या मुळे हा वैचारीक सामना तितका रंगला नाही.....तरी मिलिंद भाऊंचा aggresive पना बघण्या सारखा होता.
★ निर्दालन - टीव्हीवरील कार्यक्रमाला वेळेचे बंधन असते.म्हणुन मतिमंद १बोट्यासारख्या घरुनच १०-१२ थोतांड ओळी पाठ करुन आलेल्या मतिमंदांना घसा ताणुन आरडाओरडा करुन (यांच्या म्हणण्यानुसार Aggressive पणा) स्वतःचा बिनडोकपणा लपवता येतो.
"उथळ पाण्यालाच खळखळाट फार" दुसरे काय ?

या चर्चेतील १बोटेची गांडु..ळ स्टाईल दुतोंडी विधाने -
● शिवाजी महाराजंनी मशिदी पाडुन मंदिरे बांधली.
शिवाजी महाराजांनी मशिदींना इनाम दिले असेल.
● शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू धर्मरक्षणाचा आहे.
शिवाजी महाराजांनी सर्व धर्माचा आदर केला.
● १००% दंगली मुसलमान घडवतात.
मुसलमानांत खुप चांगले लोक आहेत.
● मदारी मेहतर याला इतिहासात पुरावा नाही.
● कृष्णा कुलकर्णी हा अफजलखानाचा वकिल होता.
कृष्णा कुलकर्णी हा अफजलखानाचा नोकर होता.
● औरंगजेबाच्या पदरी असणारे हिंदु सरदार इस्लामी सत्तेचे समर्थक होते.
कृष्णा कुलकर्णी मारायला पात्र होता.

अशा या मतिमंद १बोटेला काय म्हणणार ?

ही चर्चा व या चर्चेबाबत सोशल मिडियावर टिमक्या वाजवणारे पाहिल्यानंतर असे वाटले की १बोटे तुझा कर्दनकाळ तुच आहेस.सोशल मिडियावरील १बोटेच्या विष्ठापुत्रांनी स्वतःची कुठली व कसली पैदाइश आहे ते एकदा तपासुन घ्यावे.कारण तुमच्या ह्या फालतु गांडुत्ववादामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही राजेंना काही कळत नाही किंवा त्यांची धर्मसहिष्णुता चुकीची असल्याचे दाखवुन देता.हे समाजाला व शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवप्रेमींना कधीच मान्य नाही.
शेवटी तुम्ही खरोखर गांडुत्ववादीच आहात हे एकदा परत सिद्ध केले आहे.
जय शिवराय.

संदर्भ सुची -
● लक्षवेधी - ३ एप्रिल २०१५ जय महाराष्ट्र न्युज चॅनेल
● छत्रपती शिवरायांचे कष्टकारी मावळे - दत्ताजी नलावडे
● शिवशाही - प्रा.मा.म.देशमुख
● प्रतिइतिहास - चंद्रशेखर शिखरे.

- एक शेतकरी मराठा.
===========================
===========================

Sunday, 12 April 2015

भटांचे बांडगुळ प्रश्न Vs मराठा उत्तर (भाग २)

★| बांडगुळ प्रश्न Vs मराठा उत्तर |★

भाग २

मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे समाजात भिकेला लागलेल्या फुकटखाऊ,लुच्च्या,परावलंबी म्हणजेच बांडगुळ जमातीच्या शेंडगुळ औलांदींनी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड विरोधात चालवलेल्या रांडदासी अपप्रचार अभियानाचा अजुन एक पर्दाफाश...

● बांडगुळ प्रश्न १२) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यात सावरकरांच्या धाकट्या बंधूनी मदत केली आहे....हे तुम्हाला मान्य आहे का?

★ मराठा उत्तर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आमचासुध्दा लढा ब्राह्मणा विरोधात कधिही नसुन 'ब्राह्यण्य' या वृत्तीविरुध्द आहे हे अनेकदा सांगितले आहे.तरी हे ब्राह्मण्य आजही ब्राह्मण या जमातीतच सर्वाधिक दिसुन येते.पर्यायाने या ब्राह्मण्याला संपवण्यासाठी आम्हाला ब्राह्मणाविरोधातच संघर्ष करावा लागतो.ब्राह्मण स्वतःहून ब्राह्मण्य का सोडत नाहीत हा मुख्य प्रश्न आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नारायण सावरकरने प्रामाणिक मदत केली असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करु,पण ही मदत नेमकी काय होती याचा खुलासा भटुंनी करावा.

● बांडगुळ प्रश्न १३) शिवधर्मात पत्रिका बघून मुहूर्तावर लग्न लावले जाते का????

★ मराठा उत्तर - शिवधर्म ज्योतिष,पंचांग,पत्रिका यांना थोतांड मानतो.या भटांच्या पोट भरण्याच्या रोजगार हमी योजना आहेत.पत्रिका पाहुन,मुहुर्तावर लग्न लावुनसुध्दा अकाली विधवा झालेल्या कित्येक महिला समाजात पहायला मिळतात.
शिवधर्म मुलामुलींची आरोग्यपत्रिका,शिक्षणपत्रिका पाहुन,सर्वांना सोयीचे ठरेल अशा वेळी (मुहुर्त नव्हे) लग्न लावण्यास संमती देतो.

● बांडगुळ प्रश्न १४) शिवाजी महाराज हे कुणबी मराठा होते त्यामुळे त्यांना ९६ कुली मराठ्यांचा विरोध होता.....त्या वेळी निराजी पंतानी शिवाजी महाराज क्षत्रिय होते हे सिद्ध केले......मग शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विरोध केला असे म्हणता येईल का?

★ मराठा उत्तर - खरे तर असा प्रश्न विचारणाऱ्याची बुध्दी भ्रष्ट झाली असावी अथवा तो इतिहासाबाबत अज्ञानी,अडाणी असावा.छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला मराठ्यांनी विरोध केला नसुन एकजात महाराष्ट्रातील सर्व भटाभामट्यांनी विरोध केला.यात दरबारीतील ब्राह्मण मंत्रीसुध्दा होते.या परिस्थितीत आपले क्षत्रियत्व सिध्द करण्यासाठी शिवरायांनी आपली वंशावळ आणण्यासाठी बाळाजी आवजी या कायस्थ सचिवाला सांगितले.बाळाजी आवजीने शिसोदियाशी नाते जोडणारी शिवरायांची वंशावळ शोधुन आपल्या निळा येसाजी या कायस्थ दुतामार्फत गागाभटाकडे पाठवली.हा निराजी पंत कोठुन आला ?
शिवरायांना भटांनी केलेला विरोध हा भटांच्या धार्मिक मक्तेदारीचा अहंकार व स्वतःच्या जातश्रेष्ठत्वातुन होता तर मराठ्यांमधील काही सरदारांनी केलेला विरोध हा वतनाच्या माध्यमातुन स्वतःचे आर्थिक हितसंबंध कायम राखण्यासाठी होता.मुळात शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेची सुरुवातच मावळांतील देशमुख सरदारांच्या सहकार्याने सुरु झाली तर यात मराठ्यांचा ९६ कुळी-कुणबी वाद लावण्याचा भटांचा हेतु काय ?

● बांडगुळ प्रश्न १५) सध्या किती लोक शिवधर्मी आहेत??? जे २ कोटी शिवधर्मी होणार होते त्यांचे काय झाले?

★ मराठा उत्तर - पुर्वी भटांच्या सांगण्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवणारा समाज आज भटांना प्रतिप्रश्न करुन स्वतः चिकित्सा करायला लागला आहे. भटांच्या धार्मिक गुलामीतुन बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.यावरुनच भटांनी स्वतःच्या "वैदिक तंत्रज्ञानाची अगाध शक्ती" वापरुनच शिवधर्माचे आचरण करणाऱ्यांची संख्या किती आहे ते शोधावे.

● बांडगुळ प्रश्न १६) ब्राह्मण हे युरेनेशिअन आहेत ते उपरे आहेत.....मग सावरकरांनी ने मजसी ने.....हि कविता काय उत्तर ध्रुवावरच्या बर्फाळ डोंगरांना उद्देशून लिहिली होती का?????

★ मराठा उत्तर - ब्राह्मण मुळचे भारतीय नसुन परकीय आहेत हा इतिहास सर्वमान्य आहे.याबद्दल ब्राह्मणांच्या पुस्तकातील व इतर पुस्तकांतील पुरावे खाली संदर्भ सुचित दिले आहेत.ते अवश्य पहावेत.
राहिला प्रश्न विनायक सावरकरचा तर त्या बाळाला काय कोणी हातपाय बांधुन उचलुन परदेशात नेला नव्हता.तो तर स्वतःहुन शिक्षणासाठी तिकडे गेला होता.तेही धर्माने लादलेली समुद्रबंदी मोडुन अर्थात धर्माची चौकट मोडुन.एवढ्याच जर आर्त वेदना होत होत्या तर मग आधीच काशी करायची होती ना ?

● बांडगुळ प्रश्न १७) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते आर्य हे भारतीयाच आहेत........मग तुम्ही त्यांचे ऐकणार का खेडेकरचे???

★ मराठा उत्तर - मराठा-बहुजनांनी कुणाचे ऐकायचे ते आता आम्ही स्वतःच ठरवणार.इतके दिवस भटांचे ऐकल्यामुळे आमची आज अशी अवस्था झाली.
डॉ.आंबेडकरांनी आर्य मुळचे भारतीय नाहीत हे पुस्तक लिहुन स्पष्टपणे त्यात मांडले आहे.कदाचित आंबेडकरांच्या लिखाणाचा अर्थ लावु शकेल या लायकीचा अथवा अभ्यासु एकही भटुरडा या देशात जन्मला नसावा त्यामुळेच अजुन एक खोटारडेपणा आंबेडकरांच्या नावावर खपवु पाहत आहेत.

● बांडगुळ प्रश्न १८) ब्राह्मण मागासलेले असतात...त्यांचे विचार पुढारलेले नसतात......मग सावरकर,जयप्रकाश नारायण,नाना गोरे,एस एम जोशी,आगरकर,पु.ल.देशपांडे यांच्या लिखाणाबद्दल काय?????किंवा हल्लीचे अनिस चे दाभोळकर,अच्युत गोडबोले,नारळीकर हे काय मागासलेले विचार मांडतात का?

★ मराठा उत्तर - ब्राह्मण मागासलेले असतात या अफवेवर आमचा विश्वास नाही.परंतु ब्राह्मण पुढारलेले विचार मांडतात या अफवेवर आम्ही आजही भाबडा विश्वास ठेवत आहोत.ज्या ब्राह्मणांनी सर्व क्षेत्रातील अंधश्रध्दाविरोधी,परिवर्तनवादी,प्रगतीशील,विज्ञानवादी,सत्य,पुरोगामी विचार मांडुन स्वतः तसे आचरण केले,जाणिवपुर्वक ब्राह्मण्यापासुन दुर राहिले आणि आमच्याशी बंधुत्वाने राहतात अशा ब्राह्मणांविरोधात आमची काहीच तक्रार नाही.परंतु ब्राह्मणांमधे वरील गोष्टींचा संगम क्वचितच पहायला मिळतो अशी आमची तक्रार आहे.

● बांडगुळ प्रश्न १९) चार्वाक हे सुधा ऋषी होते म्हणजेच ब्राह्मण होते....मग तुम्हाला त्यांचे विचार कसे चालतात???

★ मराठा उत्तर - ॠषी होते म्हणजेच ब्राह्मण होते हा हास्यास्पद शोध फक्त ब्राह्मणच लावु शकतात याची आम्हाला खात्री आहे.चार्वाकांबद्दल अधिक माहिती नसणाऱ्या भटबाळ्यांनी चार्वाक नीट समजुन घ्यावे.स्वतःच्या भिकार बापजाद्यांनी "चार्वाक दर्शन" नष्ट करुन चार्वाकाला खलनायक का ठरवले हा प्रश्न विचारावा.स्वतःच्या जड देहाला चार्वाकांचे विचार पचतात का वैचारिक जुलाब होतात का ते पडताळुन पहावे.

● बांडगुळ प्रश्न २०) पेशव्यांनी शिवाजी महाराजांचे राज्य बुडवले असा तुमचा आरोप आहे........मग पेशवे राज्य बुडवत असताना छत्रपतींचे वंशज डोळ्यावर पट्टी लाऊन बसले होते का???? त्यांनी पेशव्यांना पदच्युत का केले नाही?????

★ मराठा उत्तर - मुळात हा आरोप नसुन वस्तुस्थिती आहे.पेशव्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत हळुहळु स्वराज्याची सुत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली.राजधानी पुण्याला हलवुन पुण्यात सत्ताकेंद्र निर्माण केले.सर्व सत्ता ताब्यात घेतल्या.चौथ्या शिवाजीला वेडे ठरवुन,इंग्रजांच्या स्वाधीन करुन,तुरुंगात छळ करुन मारले.१७५६ साली इंग्रजांच्या मदतीने तुळाजी आंग्रेवर स्वारी करुन शिवरायांचे आरमार नष्ट केले.शिवरायांचा राज्याभिषेक शिवशक बंद पाडुन मोगलांचा फसली शक सुरु केला.वसईच्या लढाईत सव्वा लाख मराठ्यांना मृत्यमुखी पाडले व तह करुन स्वराज्य इंग्रजांच्या घशात घातले.१८१८ मधे शनिवारवाड्यावरील भगवा काढुन इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला.पेशवाई काळ म्हणजे देशाच्या इतिहासातील सामाजिक पतनाचा काळ,अस्पृश्यता निर्माण करणारा काळ,रंडीबाजी करणाऱ्या रांडींच्या औलादींनी मांडलेल्या नंगानाचाच काळ.
अशी पेशवाई उध्दस्त झाली ही देशातील खुप ऐतिहासिक घटना होती.

● बांडगुळ प्रश्न २१) संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानियांचा राजा....या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाबद्दल काय???

★ मराठा उत्तर - ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार ब्राह्मण होण्यासाठी मुंज व्हावी लागते.परंतु सन्याशाची मुले म्हणुन ब्राह्मणांनी ज्ञानदेव व त्यांची भावंडे निवृत्तीनाथ,सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना वाळीत टाकले.संन्याशाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्या काळातील ब्राह्मण समाजाने ज्ञानदेवादी भावंडांची मुंज करण्याचे नाकारले.त्यामुळे तत्कालीन भटुकड्यांच्या निर्णयानुसार ज्ञानदेव व त्यांची भावंडे ब्राह्मण नाहीत.
अशा ज्ञानदेवांनी संस्कृत मधील ज्ञान मराठीत आणले.त्या ज्ञानदेवांबद्दल तुकोबांनी गौरवोद्गार काढले.
ज्यांच्या पुर्वजांनी ज्ञानदेवांना नाकारले ते ज्ञानदेव आपल्या करतृत्वावर प्रसिध्दीस आले.मग आता अशा भटुकड्यांचे वंशज ज्ञानदेवांना ब्राह्मण म्हणुन का प्रस्थापित करु पाहत आहेत ?

● बांडगुळ प्रश्न २२) संभाजी राजाना मनुस्मृतीप्रमाणे ब्राह्मणांनी मारले.....कारण ते संस्कृत शिकले......पण त्यांना संस्कृत शिकवणारे व त्यांच्याबरोबर तेवढेच हाल हाल होऊन मारणारे कवी कलश हे ब्राह्मणच होते
आता कवी कलशांची जात बदलायची का????

★ मराठा उत्तर - शंभुराजांना ब्राह्मणांनी मारले याची जाहीरपणे कबुली दिल्याबद्दल धन्यवाद.
शंभुराजांचे शिक्षण जिजाऊ व शिवरायांच्या देखरेखीखाली झाले.कवी कलश हे शंभुराजांचे मित्र व कनौजी ब्राह्मण होते.उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना त्यावेळी राग होता व पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त केला.कवी कलशावर महाराष्ट्रियन ब्राह्मण चिडुन होते.कलशाच्या मृत्युनंतर त्याचे बलिदान अडगळीत टाकुन कलशाला बदनाम करण्याची मोहिम भटांनी सातत्याने चालुच ठेवली.कवी कलश यांची बुद्धीमत्ता,निष्ठा व शौर्य पाहुनच शंभुराजांनी कवी कलशांना त्यांच्या अष्टप्रधानमंडळात सामिल करुन घेतले व त्यांना "छंदोगामत्य" अशी पदवी दिली.कवी कलश जेवढे शंभुराजांच्या जवळ गेले तेवढे महाराष्ट्रातील नतद्रष्टांच्या डोळ्यात खुपायचे म्हणुनच अष्टप्रधान मंडळातील भटुकडे एकत्र येवुन कवी कलशांना कोंडीत पकडण्याचा नेहमीच प्रयत्न करायचे.कलशांची निष्ठा पाहुन शंभुराजांनी त्यांना "कुलमुख्तेयार" म्हणजे प्रशासनाचे प्रमुख म्हणुनही जबाबदारी दिली होती.कवी कलश शाक्तपंथीय होते त्यानुसार ते शक्ती पुजा करायचे.तेंव्हा येथील भट मंडळींनी त्यांच्याबद्दल ते मेलेल्या रेड्याच्या कातड्यावर पुजा करतात,बळी वगैरे देतात असा खोटा प्रचार करुन त्यांची विश्वसनियता व लोकप्रियता संपविण्याचा प्रयत्न केला.कवी कलशांना अशा अनेक अपमानजनक घटनांना सामोरे जावे लागले.जिवंतपणी त्यांना त्रास देणारे ब्राह्मण त्यांच्या मृत्युनंतर मात्र ते आपल्या जातीचे होते म्हणुन उर बडवत आहेत हा विरोधाभास आहे.

● बांडगुळ प्रश्न २३) कोकाटे सावरकरांना त्यांनी बोटीच्या port hole मधून उडी मारली म्हणून संडासवीर म्हणतात......पण कोकाटे साहेब उडी कशातून मारली या पेक्षा कुठे मारली हे महत्वाचे असते.........तुम्ही मारून दाखवता का आम्हाला मोर्सेलीस च्या खार्या पाण्यात उडी????

★ मराठा उत्तर - विनायक सावरकर मार्सेलिसच्या बंदरात जहाज उभे असताना संडास लागली म्हणुन संडासात गेला व तशीच संडास न करता त्याने संडासच्या नळीतुन का खिडकीतुन खाऱ्या समुद्रात उडी ठोकली आणि गुडघ्या इतक्या पाण्यात जलविहार करुन किनाऱ्यावर आला आणि पळुन जाताना पकडला गेला.परत आठ वेळा इंग्रजांना माफीनामे लिहुन दिली.वगैरे.असले फालतु विषय कौतुकाने आम्हाला कशाला सांगता ?
क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हातापायात बेड्या असताना त्यांनी भरलेल्या कृष्णा नदीत चालु रेल्वेतुन उडी मारली आणि पोहुन सुखरुप बाहेर पडुन,इंग्रजांच्या तावडीतुन निसटुन प्रतिसरकारच्या माध्यमातुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले.हा आपल्या मातीत घडलेला जाज्वल्य इतिहास तुमच्या बापजाद्यांनी तुम्हाला सांगितला नाही का ? का स्वतःचेच तुटलेले तुणतुणे वाजवणार ?
जय शिवराय.

संदर्भ सुची -
● संभाजी ब्रिगेड : वास्तव व भूमिका
● शिवधर्म गाथा
● प्रतिइतिहास
● आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ.आ.ह.साळुंखे
● शिवपुत्र संभाजी - डॉ.कमल गोखले
● आर्यांचे मुळस्थान कोणते ? - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
● डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची बनारस व काशी विद्यापीठातील भाषणे
★ ब्राह्मण विदेशी असल्याचे काही ब्राह्मणी पुस्तकातील पुरावे -
● मनुस्मृती श्लोक नं २४
● आर्क्टिक होम इन द वेदाज - बाळ गंगाधर टिळक
● मोहनदास करमचंद गांधी दि.२७ डिसेँबर १९२४ रोजी काँग्रेस अधिवेशनातील अध्यक्षीय भाषण
● पिता कि और से पुत्री के नाम खत - जवाहरलाल नेहरु
● लाला लजतपराय - भारत वर्ष का इतिहास पान २१-२२
● बाल गंगाधर टिळक - भारत वर्ष का इतिहास लेख-मिश्रा पान ६३ ते ८७
● पंडित श्यामबिहारी मिश्रा,सुखदेव बिहारी मिश्रा - भारत वर्ष का इतिहास,भाग १ पान ६२-६३
● पं.जनार्दन भट्ट - माधुरी मासिक - भारतीय पुरातत्व की नयी खोज १९२५ - पान २७ ते २९
● श्री.पंडित गंगाप्रसाद,जाती बेडी पान १० ते २७
● रविंद्र दर्शन - सुख सनपात्री भंडारी पान ८१-८२
● भारतीय लिपीतत्व - नागेँद्रनाथ बसु पान ४७ ते ५१
● प्राचीन भारत वर्ष की सभ्यता का इतिहास - रमेश चंद्र दत्त, भाग १ पान १७ ते १९
● हिंदी भाषा की उत्पत्ती -आचार्य महावीर द्विवेदी
● हिंदी भाषेचा विकास - बाबु श्यामसुंदर पान ३ ते ७
● हिंदुत्व - पं.लक्ष्मीनारायण गर्दे, पान ८,९ व २९
● आर्योँ का आदिम निवास - पं.जगन्नाथ पांचोली
● महाभारत मीमांसा
● जाति शिक्षा - स्वामी सत्यदेव परिभ्राजक, पान ८-९
● २९व्या अखिल भारतीय हिंदू महासभेतील रामानंद चॅटर्जी,मॉडर्न रिव्ह्यू यांचे भाषण
● २९ नोव्हेँबर १९२६ रोजीचा आचार्य प्रफुल्ल चंद्र राय याचा आज या नियतकालिकेतील लेख
● देशभक्तचे संपादक यांचा लेख. पान २९ फेब्रुवारी १९२४
● प्रेमाचे वृंदावन मासिक -योगेशचंद्र पाल मे १९२७ पान १३६ ते १४३
● काका कालेलकर रिपोर्ट
● धर्मशास्त्राचा इतिहास - पा.वा.काणे
● हिंदू सभ्यता - राधाकृष्ण मुखर्जी, पान ४१,४७ व ५९
● डी.डी.कोसंबी - प्राचीन भारत की संस्कृती और सभ्यता
● वोल्गा ते गंगा - राहुल सांस्कृत्यायन
● ग्रीक ओरिजन्स ऑफ कोकणस्थ चित्पावन - प्रताप जोशी
● ना.गो.चाफेकर चित्पावन - पान २९५
● वि.का.राजवाडे यांचेही मत ब्राम्हण विदेशीच
● स्वामी दयानंद सरस्वती -यांचेही मत ब्राम्हण विदेशीच
● २००१ चा DNA रिपोर्ट.

भाग १ इथे वाचा - http://khandan-mandan.blogspot.com/2015/04/vs.html

- एक शेतकरी मराठा.
===========================
===========================