Friday, 20 March 2015

मनुवादी असा बदलतात इतिहास

●● मनुवादी असा बदलतात इतिहास ●●

     ज्यांच्या बाप(हराम)जाद्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची वाट लावली,मराठ्यांचा तेजस्वी इतिहास स्वतःच्या काळ्या शाईने विकृत केला आणि खोटा इतिहास मराठ्यांच्या माथी मारला त्याच रांडदासी अवलादींची पिलावळ आज तोच कित्ता गिरवत खोटे पुरावे,खोटी चित्रे,खोटी शिल्पे,खोटी पत्रे तयार करुन त्याला समांतर खोटा व विकृत इतिहास लिहण्याची हरामखोरी करत आहे.याच हरामखोरीतुन मागे जेम्स लेन या त्यांच्या जैविक बापामार्फत त्यांनी मराठ्यांच्या महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हीन प्रयत्न केला आहे.त्यांची नावे नंतर निष्पन्न झालीच.परंतु त्यावेळी मराठा समाज झोपला होता.आता असे होणार नाही.आमचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोविकृत ब्राह्मणी कळपाचा हा अजुन एक पर्दाफाश....

● सध्या सोशल मिडीयावर गुढीपाडव्याच्या निमीत्ताने एक फोटो फिरवला जात आहे. ज्यात छत्रपती शिवराय गुढीची(बांबुला साडी,चोळी,कडुनिंब,कलश या स्वरुपातली) पुजा करताना दाखविले आहेत.या फोटोवर "हिंदु राष्ट्रसेना" असा उल्लेख आहे. याच सेनेच्या लोकांनी मागे फेसबुकवरील सांगलीच्या मनोहर भिडेचे समर्थक चालवत असणाऱ्या एका पेजवर छत्रपती शिवरायांची विटंबना झाल्यानंतर हडपसर(पुणे) येथे मोहसिन शेख या निर्दोष मुसलमान युवकाचा खुन केला होता.त्या खुनामुळे या सेनेचा म्होरक्या धनंजय देसाई सध्या येरवडा जेलमध्ये दळण रगडत आहे.

● या फोटोला कोणताही ऐतिहासिक आधार नाही.फोटोशॉप वर फोटो एडिट करुन मुळच्या फोटोतील संत तुकोबारायांना गायब करुन त्या जागी गुढीचे चित्र लावुन "बघा,छत्रपती शिवराय गुढीपाडवा साजरा करत असल्याचा हा पुरावा !" असा सरळसरळ बेईमानीचा इतिहास समाजात पसरवला जात आहे.

● छत्रपती शिवरायांनी आपल्या एकाही किल्ल्यावर गुढी उभारल्याचा इतिहासात उल्लेख नाही.त्यांनी उभारलेच असेल तर तो वारकरी संतांचा भगवा ध्वज उभारला.याच ध्वजाकडे पाहून मावळ्यांनी प्रेरणा मिळाली.वारकरी मावळे शिवरायांच्या सैन्यात सामिल झाले.याच ध्वजाची गुढी मावळ्यांनी प्रत्येक आनंदाच्या क्षणी घरावर उभारली.

त्यामुळे मराठ्यांनो आपल्या इतिहासाचे हे रांडदासी विकृतीकरण वेळीच रोखा.आपला इतिहास जर स्वच्छ असेल तरच आपला भविष्यकाळ स्वच्छ राहील.जबाबदारीने वागा आणि मराठा असल्याचा अभिमान बाळगा.
जय शिवराय.

⛳एक शेतकरी मराठा⛳
===========================
===========================

Monday, 16 March 2015

ब्राह्मण्यग्रस्त अपप्रचाराचा पर्दाफाश

● ब्राह्मण्यग्रस्त अपप्रचाराचा पर्दाफाश ●

दिनांक १६ मार्च २०१५ रोजी Jagdamb Pratishthan ( जगदंब प्रतिष्ठान ) नामक एका पेज वर एक चुकीची व दिशाभुल करणारी अनैतिहासिक पोस्ट वाचण्यात आली.हे पेज अतिब्राह्मण्यग्रस्त विचारांनी प्रभावित झालेले असुन या पेजवरुन इतिहासातील ब्राह्मणी घाण साफ करण्याऐवजी त्याच घाणीची सजावट करुन "खरा इतिहास" म्हणुन लोकांच्यामाथी मारण्याचे ब्रह्मकर्म केले जाते.सदर पेजवरील ती पोस्ट खुप गंभीर असुन गुरुवर्य वा.सि.बेंद्रेंसारख्या महान इतिहासकाराबद्दल सरळसरळ दिशाभुल करणारी आहे.त्यामुळे अशा पाखंडाचे खंडन करणे आवश्यक आहे.........

मुळ पोस्ट :
Jagdamb Pratishthan ( जगदंब प्रतिष्ठान )
जातिवाद बाटग्यानसाठी "श्री छत्रपती संभाजी महाराज" वा.सी.बेन्द्रे ह्यांच्या पुस्तकातला हा पुरावा
जे अस म्हणतात कि त्यांचा official बाप औरंग्या शंभू राजे ला मुसलमान हो म्हणजे तुझा जीव वाचेल अस बोललाच नाही खास त्यांच्या साठी पान क्रमांक ६३९ , फोटो कॉपी पोस्त सोबत आहेच
खालील वाक्य वाचा
( 'मोगलाईत मोठे श्रेष्ठ माणूस होत. त्यानी बादशाहास असे समजाविले की, संभाजीचा जीव रक्षावा.तेणे करून त्याच्या राज्यातील अवघड किल्ले सर्व आपले हाती येतील.ही मसलत औरंगजेबाचे मनास येऊन त्याने संभाजीस निरोप पाठविला की, " तू मुसलमान हो.म्हणजे तुझा जीव वाचेल."त्यावर त्याने उत्तर दिले की, " बादशाहाला सांगावे, जर तू आपली कन्या देशील तर मी बाटेन, तुम्ही दुष्ट मुसलमान लोक.त्यातून तुमची पहिल्यापासून आचरणे दुष्ट आहेत." )

ह्यातून काय सिद्ध होतंय ते पण पहा … आपल्या शंभू राजेच मत आणि त्यांचा दरारा पण बघा
जय भवानी जय शिवराय जय धर्मवीर शंभू राजे
© यश हिरवटे
जगदंब प्रतिष्ठान,
हॅप्पी ग्रुप(महाराष्ट्र राज्य)

★ खंडन व पर्दाफाश -

१) ब्राह्मणी कळपाच्या सानिध्यात राहुन "सोयीचा तो भाग इतिहास म्हणुन सांगायचा आणि बराचसा भाग लपवायचा" ही ब्राह्मणी खोड काही बाटग्या मराठ्यांमध्येही तयार झाली आहे.ब्राह्मणी कळपाची हांजी हांजी करण्याचा नादात आपण कुठल्या गटारपातळीवर आलोत याचे भान या यांना राहिले नाही.या बाटग्यांना कोणी समजवायला गेले तर हे समोरच्याला "यांचा बाप औरंग्या,हे मुसलमान आहेत,हे नवबौद्ध आहेत,हे इंग्रजाळलेले आहेत..." अशा शब्दात कोल्हेकुई करुन समाजात समोरच्याबद्दल राग निर्माण करुन स्वतःसाठी सहानभुती मिळविण्याची केविलवाणी धडपड करतात.त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे.

२) गुरुवर्य वा.सि.बेंद्रे यांनी सर्वप्रथम शंभुराजांचा खरा इतिहास उजेडात आणला तो त्यांच्या "श्री छत्रपती संभाजी महाराज" या दीर्घ ग्रंथातुनच.त्यात त्यांनी शंभुराजांच्या चरित्र,कार्य,मृत्यु यांचा अभ्यास करुन प्रचलित ब्राह्मण इतिहासकारांनी(?) मांडलेली शंभुराजांची "रगेल आणि रंगेल" ही ओळख पुसुन काढली.

३) वा.सि.बेंद्रेंनी सिध्द केले की औरंगजेबाने शंभुराजांना मुस्लिम बनण्यास सांगणे,शंभुराजांनी औरंगजेबाची मुलगी मागणे,इत्यादि काल्पनिक बाबी पेशवाईतील बखरींमधुन इतिहासात घुसडण्यात आल्या असुन त्यांना ऐतिहासिक आधार नाही.मुळात औरंगजेबाने शंभुराजांना दोनच प्रश्न विचारले होते,
माझे कोणते सरदार तुला फितुर आहेत आणि तुझ्या खजीन्याच्या चाव्या कुठे आहेत ?

४) असे असताना सदर पोस्ट लिहणाऱ्या मुर्खाने या ग्रंथातील मागचा-पुढचा संदर्भ न देता केवळ विशीष्ट चार ओळी दाखवुन त्या ओळी वा.सि.बेंद्रेंच्या नावावर खपवण्याचा नालायकपणाचा कळस केला आहे.पोस्ट लिहणाऱ्याने हिंमत असेल तर या ग्रंथातील पान नंबर ६३८,६३९ व ६४० ही तीनही पाने एकत्र टाकुन दाखवावीत.

५) पान नंबर ६३९ वरील ज्या ओळी "औरंगज़ेब शंभुराजांना मुसलमान हो म्हणुन सांगतो आणि शंभुराजे त्याची मुलगी मागतो" असे सांगुन पुरावा म्हणुन दाखविल्या जात आहेत त्या ओळी वा.सि.बेंद्रंच्या नसुन पंत प्रतिनिधीच्या बखरीतील आहेत.त्या बखरीतील खोटा इतिहास पुसण्यासाठी वा.सि.बेंद्रेंनी या बखरीत कशा प्रकारे काल्पनिक बाबी घुसडल्या आहेत त्या बाबी दाखवल्या आहेत.

६) पान नंबर ६३८ ते ६४० पर्यंत या बखरीतील उतारे देऊन वा.सि.बेंद्रेंनी शंभुराजांना बदनाम करणाऱ्या बाबींचा पुढे समाचार घेतला आहे.

७) पान ६३८ वर वेगवेगळ्या कथांचा वा.सि.बेंद्रेंनी समाचार घेतला आहे.
   पहिल्या उताऱ्यात शंभुराजांनी बादशहाला "तुमची झुलपुकार बेगम आम्हाला द्यावी" असे म्हणल्याचा बखरीत जो उल्लेख आला आहे त्यावर टीका करताना बेंद्रे म्हणतात,"निकृष्ट बखरकारांचा हा एक अजब नमुना आहे.हे बखरकार चरित्रे सांगताना काही जबाबदारीची जाणीव ठेवीत होते असे दिसत नाही.भरमसाठ विधाने करुन कथा सजवावयची एवढाच उद्देश्य त्यांचा असे,असे स्षष्ट दिसते."
   दुसऱ्या उताऱ्यात भा.इ.सं.मंडळाच्या तृतीय संमेलन अवहालात "बाळाजी विश्वनाथाविषयी नवीन माहिती" या बखरीवजा टिपणातील काल्पनिक कथेवर त्यांनी टीका करताना ते म्हणतात,"तिही अशीच भरमसाठ विधाने करुन सजविलेली आहे."
   तिसऱ्या उताऱ्यात त्यांनी ऑर्म(मद्रास) याने लिहलेल्या "शंभुराजे लग्नाच्या वरातीतुन मुलीला पळवुन नेत असल्याच्या" काल्पनिक दंतकथेचा उल्लेख करुन पुढे तिचा समाचार घेतला आहे.

८) पान ६३८ते ६४० वर पंत प्रतिनिधीच्या बखरीतील उतारे असुन यातील
   पहिल्या उताऱ्यात बखरकाराने शंभुराजांना दारुडा ठरवले आहे.
   दुसऱ्या उताऱ्यात तकरीबखानाने कैद केलेल्या शंभुराजांना उंटावर बसवुन वाद्ये वाजवीत भीमा-इंद्रायणी संगमावर नेल्याचे लिहले आहे.
   तिसऱ्या उताऱ्यात औरंगजेब शंभुराजांना मुसलमान व्हायला सांगतो आणि शंभुराजे त्याला तुझी मुलगी दिली तर मी बाटेन असे सांगतात असा उल्लेख बखरकाराने केला आहे.
पान ६४० वर पंत प्रतिनिधीच्या बखरीतील या तिनही उताऱ्यांचे विवेचन करताना वा.सि.बेंद्रे म्हणतात, "येथे दारुचा आरोप प्रथम येतो.कारण ही बखर रामचंद्रपंतांच्या गोटातील असुन ती फारच उशीरा म्हणजेच इंग्रजी काळात लिहिलेली आहे.सत्य आणि काल्पनिक कथानकात चुकुन जे घोटाळे होतात ते असे.

९) एवढ्या स्पष्ट शब्दात गुरुवर्य वा.सि.बेंद्रेंनी शंभुराजांवरील आरोप धुवुन  बखरींचा खोटारडेपणा उघडा केल्यानंतर सुध्दा त्यांच्याच नावाचा वापर करुन शंभुराजांचे चारित्र्य डागाळण्याचा नीच प्रयत्न करणाऱ्यांनी स्वतःच्या धार्मिक खाज-खरुजेवर उपचार करावेत असेच सांगावेसे वाटते.

१०) पोस्ट लिहणाऱ्याने शेवटी "यातुन काय सिध्द होतंय ते पण पहा.." असा प्रश्नही केला आहे.आता या प्रश्नाचे उत्तर त्यानेच द्यावी की यातुन,
चारित्र्यवान शंभुराजे औरंगजेबाच्या मुलीसाठी बाटायची तयारी ठेवत होते हे सिध्द होतंय का ?
निर्व्यसनी शंभुराजे दारुडे होते हे सिध्द होतंय का ?
शंभुराजे लग्नातुन मुली पळवत होते हे सिध्द होतंय का ?
  
छत्रपती शंभुराजांचे नाव घेऊन त्यांच्या नावावर स्वतःच्या पोळ्या भाजणाऱ्यांनी आणि गल्लीबोळात प्रतिष्ठान,ग्रुप काढुन त्याचा फुगा महाराष्ट्र राज्य पातळीवर फुगविणाऱ्यांनी स्वतःचे धार्मिक अहंगंड जोपासताना इतिहासपुरुषांची चुकीची आणि खोटी प्रतिमा मांडण्याऐवजी स्वतःची प्रतिमा सुधारावी.अकलेचे तारे तोडण्याऐवजी इतिहासाचा अभ्यास करावा.सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण्यग्रस्त होऊन आपल्याच बांधवांना मुसलमान, नवबौद्ध,इंग्रज म्हणुन हिणवण्याऐवजी स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते तपासुन बघावे.
जय शिवराय.

⛳एक शेतकरी मराठा⛳
===========================
===========================

Friday, 13 March 2015

रामदासी षडयंत्रयुक्त पत्राचा पर्दाफाश

●● रामदासी षडयंत्रयुक्त पत्राचा पर्दाफाश ●●

मराठ्यांच्या धास्तीने फेसबुक,व्हॉटस्अपसारख्या सोशल मिडीयावरच जन्माला आलेल्या आणि गळ्यातील जाणवी बोटाने गोलगोल फिरवत सोशल मिडीयावरच च्यावच्याव करणाऱ्या काही "आंटी" कॅटेगरीतील रामदासी पिलावळीने शिवचरित्रात रामदासी हगणदारी घुसवण्याचा नीच प्रयत्न चालवला आहे.रामदासाच्या नावे तयार केलेल्या बनावट पत्राच्या षडयंत्राचा पर्दाफाश..

● रामदासी षडयंत्रयुक्त पत्र

अफजल खानाच्या आगमनाची सुचना देणारे पत्र

विवेके करावे कार्य साधन |
जाणार नरतनु हे जाणोन |
पुढील भाविष्यार्थी मन |
रहाटोंची नये ||१||
चालों नये असन्मार्गी |
सत्यता बाणल्या आंगी |
रघुवीर कृपा ते प्रसंगी |
दास महात्म वाढवी ||२||
रजनीनाथ आणि दिवाकर |
नित्यनेमे करिती संचार |
घालीताती येरझार |
लाविले भ्रमण जगदिशे ||३||
आदिमाया मूळ भवानी |
हेची जगताची स्वामिनी |
एकांती विवेके धरुनी |
इष्ट योजना करावी ||४||
विजापुरचा सरदार निघाला आहे.

समर्थ रामदास स्वामींचे १६५९ सालचे शिवरायांना पञ

★ खंडन व पर्दाफाश -
१) अफजलखान विजापुराहून निघाल्यानंतर तिथल्या रामदास स्वामीच्या शिष्याने एका ओवीद्वारे त्याची माहिती शिवरायांना दिली अशी एक आधुनिक काळात तयार केलेली ओवी सर्वप्रथम "प्रतापगडाचे युध्द" (लेखक - ग.वा.मोडक पान ६७) या पुस्तकात छापण्यात आली होती.या ओवीरुपी पत्राचा नेमका उगम कोठुन झाला याविषयी माहिती मिळत नाही.

२) मोडक यांनी ही ओवी "रामदास व रामदासी" या धुळे येथुन प्रकाशित होणाऱ्या पाचव्या अंकातुन घेतल्याचा संदर्भ दिलेला आहे.पण पाचव्या अंकाच्या सतराव्या भागात
मात्र ही ओवी ज्ञानप्रकाश किंवा मिरजेतील शिवचरित्रात छापल्याचे लिहिलेले आहे.परंतु प्रत्यक्षात या ज्ञानप्रकाशाच्या अंकाचा किंवा मिरजेतील शिवचरित्राचा नेमका संदर्भ अजिबात दिलेला नाही.या संदर्भातील लिखाण हे केवळ 'आठवणींच्या' आधारे लिहिलेले आहे.यावरुन याची तथ्यता पडताळता येईल.

३) वरील ओवींतील भाषा ही शिवकालीन नसुन ती उत्तर पेशवाईतील आहे.या सर्व गोष्टींमुळे ही ओवी बनावट आहे हे सिद्ध होते.

४) १६५९ च्या दरम्यान रामदासाच्या मठांचा आणि शिष्य संप्रदायाचा प्रसार आदिलशाहीच्या राजधानीपर्यंत पसरण्याएवढा मोठा झालेला नव्हता.

५) शिवरायांची व रामदासाची एकदाही भेट झाली नाही.शिवरायांशी रामदासाशी प्रथम संबंध १६७२ ला ते सुध्दा पत्राच्या माध्यमातुन आला ज्यात रामदास शिवरायांची स्तुती करुन परवानगी न घेता स्वराज्यात राहिल्याबद्दल माफी मागत आहे.१६७२ पर्यंत शिवरायांना रामदास कोण हेच माहिती नव्हते.यावरुन रामदासाच्या तथाकथित १६५९ च्या पत्राचा मुद्दाच निकालात निघतो.

६) पेशवाईतील रामदासी भक्तांनी शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा संकल्पक आणि मार्गदर्शक रामदासच होता हे बिंबवण्यासाठी अशी अनेक बनावट पत्रे,ओव्या तयार केल्या होत्या.

७) उत्तर पेशवाईत लिहिलेल्या हणमंत स्वामींची बखर नावाने प्रसिद्ध असलेल्या बखरीत शिवराय व रामदासाच्या संबंधातील अनेक भाकड,काल्पनिक कथांचा भरणा केला आहे.याच बखरीत रामदासाला जन्मापासुनच पाठीमागे माकडासारखे दोन अंगुले शेपुट असल्याचे लिहिले आहे.

८) एका भोंगळ गोसावड्याकडुन सुचना घेऊन राज्यकारभार करायला शिवराय भोळे नव्हते.म्हणुनच शिवराय रामदासाचा उल्लेख "रामदास गोसावी" असा स्पष्टपणे एकेरी भाषेत करतात.

९) स्वराज्याचे हेर खाते अत्यंत प्रगत-जलद आणि सबळ होते.बहिर्जी नाईक हे हेरखात्याचे प्रमुख होते.हेतखात्याच्या कर्तृत्वाचे दाखले शिवचरित्राच्या पानापानात आपणास दिसुन येतात.अफजलखान वध प्रसंगात बहिर्जींनी मोठी भुमिका बजावली.असे असताना वरील काल्पनिक ओळी रचणाऱ्या व पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या,छापणाऱ्या व्यक्ती शिवरायांना व त्यांच्या हेरखात्याला कमीपणा देतात.हे आपण समजुन घेतले पाहिजे.

१०) रामदासी शिष्य कसे छुप्या पद्धतीने हळुच खोटे असलेले संदर्भ देखील खपवतात ह्याचा उलगडा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी त्यांच्या पुस्तकातून केलेला आहे.इंद्रजीत सावंतांनी त्या खोट्या ओवीचा संदर्भ ज्या वेळेस तपासुन बघितला तेव्हा त्या पुस्तककर्त्याने रामदासी अंकाचा संदर्भ दिला.पण मुळात रामदासी अंकात मात्र ह्या ओव्यांचा स्पष्ट असा नेमका संदर्भ दिलेला नाही आणि त्या संदर्भातील लिखाण आठवणींच्या आधारे लिहिलेले आहे.

११) यावरुन हे रामदासी शिष्य हळुच एखादा बनावट पुरावा आणतात.कुठल्यातरी मासिकात नाहीतरी पुस्तकात छापतात.मग काही वर्षे उलटुन गेलीत की दुसरे पुस्तक लिहिताना तेच पुस्तक आपल्याला संदर्भ म्हणुन दाखवतात आणि अशा अनेक पुस्तकांचे संचय त्यांच्या कडे झालेले आहे.त्यामुळे मित्रांनो रामदासी कळपाच्या ह्या असल्या ओव्यांपासुन सावध रहा.

१२) ह्या वरील ओव्या बनावट आहेत तर मग प्रश्न पडतो की असल्या बनावट ओव्यांच्या निर्मिती मागे काय बरं कारण असावे ? रामदासाचे स्वराज्यातील योगदान ह्या न त्या स्वरुपात दाखवण्यासाठी हे सगळे खटाटोप.ओढुनताणुन रामदासाला शिवचरित्रात घुसवण्यासाठी बनावट पुरावे तयार करणाऱ्यांचे षडयंत्र हाणुन पाडा.

१३) इंद्रजीत सावंतांसारख्या इतिहास संशोधकांनी ओव्यांचे संदर्भ तपासायचे खटाटोप केले.अन्यथा आपल्या सारख्या सर्वसामान्यांनी ते केले नसते आणि त्या बनावट ओव्या सत्यच आहेत असे मानुन रामदासाचे गोडवे चुकीच्या कारणांसाठी गायला आपली मंडळी सज्ज झाली असती.रामदासी शिष्यांच्या भुलथापांना आपले लोक लगेच फसतात.वेळीच जागृत व्हा.नाही तर उद्या तुमच्या पूर्वजांचे नाव देखील तुमच्या वंशाजांकडे पोहोचणाऱ्या इतिहासातुन हळूच वगळले जाऊ शकेल.त्यामुळे ह्या हळुहळु पसरवल्या जाणाऱ्या रामदासी विषाकडे लक्ष द्या.तुमच्या आजूबाजुला चुकीचा बामणी इतिहास पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवा.

१४) पेशवाई काळात हळुच घुसवलेल्या इतिहासाचे फलीतच म्हणजे रामदास गोसावी आणि दादु कोंडदेवला गुरु करण्याचा नीच प्रयत्न हा आहे.ते आपण कित्येक वर्षे डोक्यावर घेऊन मिरवत होतो.आपल्यातील काही इतिहास अभ्यासणाऱ्या लोकांनी हा मुद्दा उचलला म्हणुन आपल्याला ह्या गोष्टी कळल्या.नाही तर आपणही रामदास आणि दादुलाच शिवरायांच्या गुरुपदी बसवुन,शिवरायांऐवजी रामदास आणि दादुचेच गोडवे गात बसलो असतो.आजही आपल्यातील काही ब्राह्मण्यग्रस्त मंडळी तेच करत आहेत.आजुबाजुला त्याची उदाहरणे दिसुन येतीलच.त्यामुळे निदान तुम्ही तरी सावध रहा.आपल्या मराठ्यांच्या मागे उभे रहा.त्यांच्या कडुन मार्गदर्शन घ्या.इतिहासाचा अभ्यास स्वतः करा.चुकीच्या अफवांना सडेतोड उत्तरे द्या आणि चुकीचा इतिहास पसरवनाऱ्या ब्राह्मणी कळपाविरोधात उभे रहा.संघटीत व्हा.
जय शिवराय

★ संदर्भ -
१) प्रतापगडाचे युध्द - लेखक ग.वा.मोडक, पान ६७.
२) रामदास व रामदासी - भाग सतरावा,१८४२ चैत्र शुध्द, पान १८५.
३) परिशिष्ट-१,प्रतापगड युद्धाविषयीची एक बोगस ओवी - प्रतापगडाची जीवन गाथा - लेखक इंद्रजीत सावंत,कोल्हापुर, पान - १३३.

⛳एक शेतकरी मराठा⛳
===========================
===========================

Thursday, 12 March 2015

मानवतावादी शिवधर्म आणि ब्राह्मणी कळपाचा पर्दाफाश

●● मानवतावादी शिवधर्म आणि ब्राह्मणी कळपाचा पर्दाफाश ●●

आजकाल ब्राह्मणी कळप शिवधर्म विषयी खुपच चुकीच्या पध्दतीने अफवा,अपप्रचार करुन शिवधर्माविषयी गैरसमज,दिशाभुल,बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे.त्यामुळे अशा ब्राह्मणी अफवांचे खंडन करण्याचा हा प्रयत्न...

● ब्राह्मणी दिशाभुल १) हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.

★ खंडन व उत्तर - मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेब हिंदुत्वाला अपशब्द बोलत नसुन हिंदु धर्मात घुसखोरी करुन मुळचा मानवतावादी धर्म भ्रष्ट करुन धर्मात जात,वर्ण निर्माण करणाऱ्या ब्राह्मणी कळपाची हरामखोरी म्हणजेच ब्राह्मणत्वाला नागडे करतात.परंतु कपटी ब्राह्मणी कळप ब्राह्मणत्व म्हणजेच हिंदुत्व ही खोटी व्याख्या हिंदुत्वाबाबत रुढ करु पाहत आहेत.ही खुप गंभीर षडयंत्र आहे.समाजाने वेळीच जागृत होऊन चुकीचा अर्थ सांगणाऱ्यांचा प्रयत्न हाणुन पाडावा.
   मा.रेखाताई खेडेकर या भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या त्यात भाजपाच्या योगदानापेक्षा मराठा सेवा संघ व समविचारी चळवळीचे योगदान सर्वाधिक होते.यात रेखाताईंना दुषण देण्यापेक्षा उलट भाजपला प्रश्न विचारायला हवा की RSS च्या विरोधकांना तुम्ही तिकीट देताच कसे ?
भाजपाला रेखाताईंव्यतिरिक्त लायकीची व्यक्ती तिकीटासाठी मिळाली नाही का ?
यात भाजपाचा स्वार्थ दिसत नाही का ?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे तर नेहमी म्हणायचे "रेखाताई या भाजपाच्या आमदार नसुन त्या मराठा सेवा संघाच्या भाजपमधील आमदार आहेत.." ही मुंडेंनी दिलेली पोचपावती धर्मातील ब्राह्मणी ठेकेदारांची तोंडे बंद करायला पुरेशी आहे.
   रेखाताई भाजप मधे आमदार असतानासुध्दा त्यांनी भाजपचा संघीय अजेंडा न राबवता मराठा सेवा संघाचाच मानवतावादी अजेंडा राबवला.विधानसभेत शिवजयंतीवर प्रश्न उपस्थित करुन दीर्घ चर्चेतुन शिवजयंतीची अस्सल तारीख १९ फेब्रुवारी निश्चित करुन घेतली.आज समाजात वापरात असलेले राष्ट्रमाता जिजाऊंचे चित्र तयार करुन ते अधिकृत करुन घेतले आणि ते विधानसभेत लावुन घेतले.अनेक मराठा-कुणबी अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवले.हे पाहुन अनेक भाजपचे संघीय आमदार त्यांना विचारायचे "तुमचे पती ब्राह्मणांवर एवढे घसरतात आणि तुम्ही पण त्यांचेच ऐकता ?" यावर रेखाताईंचे उत्तर असायचे "पती हाच परमेश्वर,पतीचे ऐकले पाहिजे हीच आपल्या भाजपची संस्कृती आहे. ती मी पाळली तर काय योग्य नाही का?" हे उत्तर ऐकुन विरोधकांचा चेहरा काळवंडुन जायचा.

● ब्राह्मणी दिशाभुल २) राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.) परंतु सोलापूर मध्यवर्ती बॅंकेच्या दर्शनी भागात मोठ ेदादोजी कोंडदेवांचे शिल्प असूनही शिवधर्मवाले तिथे वर मान करून पाहत नाहीत. मान वर केल्यास अकलूजकरांकडून मान मुरगाळण्याची भीती त्यांना वाटते.यांचा दादोजीद्वेष सोयीचा आहे,म्हणून हे ढोंगी आहेत.

★ खंडन व उत्तर - RSS उर्फ रामदासी समलैंगिक संघ ही देशाभिमानाच्या गोंडस नावाखाली ब्राह्मणवर्चस्वाचे विष पसरवणारी आणि देशविघातक कटकारस्थाने करणारी जगातील आतंकवादी संघटना आहे.हे जागतिक आतंकवादविरोधी संस्थेच्या पाहणीत दिसुन आले आहे.
http://www.terrorism.com/2014/04/26/rashtriya-swayamsevak-sangh-rss/
त्यामुळे RSS वर बंदी आणण्याची मागणी होत आहे. अशीच मागणी काही दिवसांपुर्वी "शिख फॉर जस्टीस" या भारतीय संस्थेने केली आहे.
   शिवचरित्रात घुसवलेला दादु कोंडदेव पुराव्यासहीत हाकलुन काढला.परंतु बाबा पुरंदरेच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील शिवस्मारकात जाणुनबुजुन दादु कोंडदेव बसवला गेला होता.त्याचे उद्घाटन करायला देशद्रोही आतंकवादी संघटना RSS चा तत्कालीन म्होरक्या के.सुदर्शन आला असताना शिवप्रेमी महेश चव्हाण या मावळ्याने आपल्या पायातील कोल्हापुरी पायतानाने के.सुदर्शनच्या थोबडा अक्षरशः सुजवुन काढला.(सुदर्शनचा अंदाज चुकल्याने त्याला पोटभरुन प्रसाद मिळाला.) पुढे शिवतंत्र/गनिमी कावा वापरुन मावळ्यांनी शिवस्मारकात घुसलेला दादु फोडुन काढला आणि शिवस्मारक स्वच्छ केले.
   सोलापुर मध्यवर्ती बँकेच्या मुख्य दर्शनी भागात अशाच पध्दतीने घुस़वलेला दादु कोंडदेव अकलुजकरांच्याच एका सामान्य कार्यकर्त्याने नुसता हाग्या दम भरताच काढुन टाकला,ही गोष्ट ब्राह्मण कळपाला अजुन माहीतच नाही.यांचे दादुप्रेम पुर्वनियोजीत आहे.

● ब्राह्मणी दिशाभुल ३) अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात,ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.

★ खंडन व उत्तर - छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर चालुन आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढला हा इतिहास आहे.तो कुणालाही खटकायची कारणच नाही.परंतु लेखणी हातात असणाऱ्या ब्राह्मण कळपाने तो अर्धाच इतिहास लिहला आहे.शिवरायांनी त्याच ठिकाणी त्यांच्यावर तलवारीने वार करणाऱ्या कृष्णा कुलकर्णीलाही कापुन त्याचा वध केला.हा झाला पुर्ण इतिहास.मराठ्यांच्या हातात लेखण्या आल्यावर मराठ्यांनी तो पुर्ण केला ही गोष्ट ब्राह्मण कळपाला खटकते आहे.कारण कृष्णा कुलकर्णी शिवरायांचा शत्रु असला तरी व शिवरायांनी त्याला ठार केले असले तरी तो ब्राह्मण आहे,म्हणुन इतिहासात कृष्ण्याला नेहमी Soft Corner देण्यात ब्राह्मणी कळप धन्यता मानत होता.
   अफजलखानाच्या चित्राचे भांडवल करुन चौथीपासुन लहान मुलांच्या मनावर धार्मिक द्वेषाचे विष पेरणाऱ्यांनी कृष्ण्यासाठी नेहमी शेपुटच घातले आहे. संभाजी ब्रिगेडने सर्वप्रथम "छत्रपती शिवराय अफजलखान व कृष्णा कुलकर्णी या दोघांचा वध करतानाचे चित्र" पुस्तकात छापुन त्याखाली "स्वराज्यावरील राजकीय व सांस्कृतिक दहशतवाद असाच संपवावा लागतो" या ओळी लिहाव्यात ही मागणी केली. परंतु ब्राह्मण कळप हे मुद्दाम लपवुन ठेवतोय.हा ढोंगीपणाचा आदर्श नमुनाच आहे.

● ब्राह्मणी दिशाभुल ४) गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे.का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते.
ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?

★ खंडन व उत्तर -प्राचीन काळात बहुजन प्रजेचे विविध गण असत.शिवाचे देखील गण होते.अशा प्रकारचे जे गण असत,त्या गणांच्या प्रमुखांना 'गणपति' असे म्हटले जात असे.'गणपति' हे केवळ एका व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे,या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्युच्च पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहणे,हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय.शिवाचे आपल्या गणातील प्रत्येकावर पुत्रवत प्रेम होते.स्वाभाविकच,या गणांचा प्रमुख गणपती हा शिव आणि पार्वती यांचा पुत्र मानला गेला.गणांचे हे जे प्रमुख असत,ते अर्थात मानवच होते.शिव हा स्वतः मूळचा अवैदिक बहुजनांचा नायक असल्यामुळे हे गणपती देखील बहुजनांचे मानवी नेतेच होते.शिवधर्म अशा या गणपतींविषयी अतिशय कृतज्ञतापूर्वक आदर बाळगतो.
   गणपतीविषयी नंतरच्या काळात काही जणांनी ज्या कथा जोडल्या आहेत,त्या त्याचे मूळ स्वरुप बदलून टाकणाऱ्या आहेत.शिवधर्म त्या कथा बाजुला सारुन मुळ मानवी स्वरुपातील गणपतीला स्वीकारतो.
(संदर्भ - शिवधर्म गाथा पान ७८,७९ व ८०)
खुद्द शिवधर्म गाथेतील वरील लिखाण ब्राह्मणी कळपाच्या प्रश्न,अफवातंत्र,अपप्रचाराला उध्वस्त करणारे आहे.

● ब्राह्मणी दिशाभुल ५) शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या,शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या,अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.

★ खंडन व उत्तर -शिव हा या देशातील बहुजनांचा एक अत्यंत कर्तबगार,विवेकी,संतुलित आणि नितिमान असा प्रेरक पूर्वज होता.तो वैदिक यज्ञसंस्कृतीपेक्षा वेगळ्या प्रसन्न संस्कृतीचा निर्माता होता.शिव आणि पार्वती हे प्राचीन भारतातील अतिशय गुणसंपन्न असे शिवस्वरूप मानवी दांपत्य होते.
(संदर्भ - शिवधर्मगाथा पान ६१)
   शिवसंस्कृती ही मातृसत्ताक होती.त्यामुळे महाराजांचे "शिवाजी" हे नाव त्याच शिवकुळातील भगवान शिव,शिवाई अशा शिवसंकृतीशी निगडीत असणाऱ्या प्रेरक महामानव, महानायिकांशी जोडले जाऊ शकते.
   राम हा बहुजनांचा प्रेरक असा मानवी पुरुष आहे,अशी शिवधर्माची भूमिका आहे.राम हा विष्णुचा अवतार असल्याचे शिवधर्माला मान्य नाही.कृष्ण हा भारतीयांचा अतिशय आदरणीय असा महापुरुष होता.कृष्ण हा विष्णुचा अवतार असल्याचे शिवधर्माला मान्य नाही.
(संदर्भ - शिवधर्मगाथा पान ७३,७४)
   आई जिजाऊंनी शिवरायांना आपल्याच प्रेरक महामानवांच्या पराक्रम कथा,निती,इतिहास सांगितला.म्हणजेच त्यांनी शिवरायांवर शिवकुळातील शिवसंस्कारच केले होते.त्यांनी शिवरायांना वामन,परशुरामाच्या विकृत कपटाचाही इतिहास सांगितला.ब्राह्मणी वैदिक अवतार कल्पना समजावुन सांगितली.जिजाऊंनी वैदिक प्रतिके नाकारल्यामुळे त्या शिवधर्म व्याख्येनुसार खऱ्या आस्तिक होत्या.शिवरायांवर त्यांचे झालेले हेच शिवसंस्कार,चांगले-वाईट,योग्य-अयोग्य निवडण्याची सद्सद्विवेकबुध्दी त्यांनी आपल्या कृतीतुन पदोपदी सिध्द केली.

● ब्राह्मणी दिशाभुल ६) संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात.परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात.तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात.पंढरी कोट्यवधी वारकरी जातात.आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही,म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत.परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.

★ खंडन व उत्तर - विठ्ठल-रुक्मिणी हे आपले एक अतिशय श्रेष्ठ,उमदे,प्रसन्न आणि करणाशील असे प्रेरक श्रध्दास्थान आहे.संत नामदेव-चोखा मेळा वगैरेंपासून संत तुकाराम-गाडगेबाबांपर्यंत असंख्य साधुसंतांनी माणूसकीचा आधार म्हणुन,रंजल्या-गांजल्या लोकांच्या दृष्टीने वात्सल्यमूर्ती म्हणुन ह्रदयाशी कवटाळलेला विठोबा आम्ही मुळीच दुर सारणार नाही.तसे करणे म्हणजे आपल्याच ह्रदयाचा लचका तोडुन टाकण्याचा करंटेपणा केल्यासारखे होईल.पण त्याबरोबरच एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करणेही आवश्यक आहे. विठोबाशी खरेखुरे देणेघेणे नसलेल्या लोकांच्या तावडीतुन विठोबाला सोडवणे,हेही आपले कर्तव्य आहे. विठोबाच्या मूळ रुपावर प्रस्थापितांनी चढवलेली पुटे,त्याच्या चेहऱ्यावर घातलेले अनिष्ट आणि अनैतिहासिक असे सांस्कृतिक मुखवटे दुर करुन आपण विठोबाच्या मुळ प्रसन्न,प्रेरक,पावक रुपाचाच स्वीकार करीत आहोत.
(संदर्भ - शिवधर्मगाथा पान ८१)
   शिवधर्मगाथेतील वरील लिखाण ब्राह्मणी कळपाला विठ्ठलाबाबत शिवधर्माची भूमिका कळण्यासाठी पुरेसे आहे.
   वारकरी परंपरेने ब्राह्मणी कर्मकांड नाकारुन भक्तीसाठी नामस्मरण हा सोपा मार्ग सांगितला.इथेच ब्राह्मणी दलाल,बडवे-उत्पातांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो व त्यांचे पितळ उघडे पडते.
   महाराष्ट्रात शंभुराजांनी वारीला संरक्षण दिले होते,त्यामुळे शिवधर्माचा विरोध वारीला मुळीच नाही.ही शुध्द ब्राह्मणी धुळफेक आहे.परंतु वारीत घुसुन वारकरी परंपरेचा भाग नसणाऱ्या रामदासालाही वारकरी परंपरेत घुसवु पाहणाऱ्या प्रवृत्तींना मात्र विरोध आहे.
   मुळातच ब्राह्मणी कळपानेच बहुजन संतांची विभागणी जातीनुसार केली आहे.नामदेव-शिंपी,गोरा-कुंभार,तुकाराम-कुणबी,रविदास-चांभार,सावता-माळी, नरहरी-सोनार,चोखा-महार, सेना-न्हावी असा बहुजन संतांचा जातीवरुन उल्लेख करताना ब्राह्मण कळपाने त्यांच्या जातीत जन्मलेल्या लोकांची ओळख ज्ञानेश्वर-माऊली,एकनाथ-महाराज,इत्यादि पध्दतीने करुन देऊन स्वतःच ब्राह्मणी जातीवाद पाळल्याचे आणि पोसल्याचे लक्षात येते.संतांमध्ये जातीवरुन दुफळी माजविणारे कोण आहेत ते ब्राह्मणी जातीवादावरुन लगेच कळुन येते.

● ब्राह्मणी दिशाभुल ७) मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात.असो.
मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे.परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही,हे त्यांच्या आचरणातून दिसून येते.मराठा समाजातील गरीबी,दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे,हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही.मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे,हे गंभीर आहे.समाजाला मागे खेचणारे आहे.शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत।या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.

★ खंडन व उत्तर - मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही समाजात विधायक कार्य करणारी चळवळ आहे.असे विधायक कार्य जर गणेशोत्सव मध्ये होत असेल तर त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करायचे सोडुन ब्राह्मण कळप द्वेषबुध्दीने मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड कडे पाहतो.
   समाजावर ब्राह्मणी व्यवस्थेचा पगडा आहे याचाच गैरफायदा घेत ब्राह्मण कळपाने हिंदु धर्मात घुसुन धर्माचे मुळ तत्वज्ञानच भ्रष्ट केले.आज ब्राह्मण सांगेल तोच धर्म असे धर्माचे स्वरुप आहे.त्यामुळे समाजही ब्राह्मणी रुढींनाच चिकटुन राहण्याचा प्रयत्न करतो व बदलाला विरोध करतो.धर्मातील हे मुळ निखळ निरामय आनंददायी तत्वज्ञान आज जसेच्या तसे शिवधर्मच्या स्वरुपात समोर आणले आहे.परंतु ब्राह्मणी विचारधारा म्हणजेच हिंदु धर्माची विचारधारा आहे असे सांगत बहुजन समाजाची दिशाभुल ब्राह्मणी कळपाकडुन करण्यात आली.तसेच शिवधर्म विषयी अपप्रचार,अफवा पसरवल्या गेल्या.त्यामुळे समाजात शिवधर्म विषयी नकारात्मक वातावरण निर्माण करण्यात ब्राह्मणी कळप अल्प प्रमाणात यशस्वी झाला.परंतु जसजसे लोक शिवधर्म गाथा वाचु लागले आणि ब्राह्मणी पाखंड पडताळुन पाहू लागले तेव्हा शिवधर्माचा गाभा त्यांच्या लक्षात आला.
   शिवधर्म तत्वज्ञान स्वीकारणे म्हणजे हिंदु धर्म नाकारणे नव्हे,ती ब्राह्मणी अफवा आहे.उलट शिवधर्म तत्वज्ञान स्वीकारणे म्हणजेच हिंदु धर्मात ब्राह्मणी कळपाने केलेली अस्वच्छता,कर्मकांड,चमत्कार,भोंदुगीरी,वर्ण-वंश-जाती वर्चस्ववाद दुर करुन धर्माचाच मुळचा गाभा स्वीकारणे होय.
  धर्मातील चुकीच्या बाबी दाखवुन देणे म्हणजे विद्वेष नव्हे उलट चांगल्या बदलांना विरोध करणे हा विद्वेष आहे.ब्राह्मणी कळपाने ही विद्वेषी मानसिकता सोडुन द्यावी.त्यातुन त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधला जात असला तरी तो समाजासाठी घातक आहे हे सांगण्यासाठी कोण्या विचारवंताचीसुध्दा गरज नाही.
   नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात कडव्या धर्मांधतेचे (आत्मांधतेचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे,हे गंभीर आहे.समाजाला मागे खेचणारे आहे.मराठ्यांना धर्माच्या चौकटीत बंदिस्त करणारे आहे.
   शिवधर्म तत्त्वज्ञानावर टीका करणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत.परंतु शिवधर्माच्या चांगल्या तत्वज्ञानाबद्दल अफवा,अपप्रचार करुन आपल्या धर्मातील विकृत ब्राह्मणी स्वरुप झाकण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचे आहे.या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उध्दरणाची आठवण होते,
"आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे,हा आहे सैतानाचा बाजार!"
अर्थातच स्वामी विवेकानंदांसारख्या महान जागतिक धर्मअभ्यासकावर हे बोलण्याची वेळ आली यातच धर्मात ब्राह्मणी कळपाने केलेली घाण लक्षात येते.
   म्हणुन ब्राह्मणी कळपाने शिवधर्म विषयी अफवा,अपप्रचार,बदनामी करण्याचे धंदे बंद करुन हिंदु धर्मातील ब्राह्मणी घाण स्वतःच साफ करुन लोकांना चांगले तत्वज्ञान द्यावे.
जय शिवराय.

संदर्भ ग्रंथ :
● रेखांकन - ऍड.पुरुषोत्तम खेडेकर
● शिवजयंती : विधानसभेतील चर्चा - रेखाताई खेडेकर
http://www.terrorism.com/2014/04/26/rashtriya-swayamsevak-sangh-rss/
http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/01/23/article482712.ece/Petition-filed-in-US-court-to-designate-RSS-as-terror-group&sa=U&ei=CzoBVYTlJsvUoASLpIGABg&ved=0CBAQFjAA&usg=AFQjCNEUsVvaoAEeiJTnTENOX7WMtB2jOQ
● १० नोव्हेंबर २००५ ची वृत्तपत्रे
● शिवधर्म गाथा - शिवधर्म संसद
● शोध स्वामी विवेकानंदाचा - डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर.

⛳एक शेतकरी मराठा⛳
===========================
===========================